शेतकरी हेल्पलाईन

शेतकरी हेल्पलाईन

व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे…, पणन संचालकांना कृषिमंत्री कोकाटेंचे सक्त आदेश

krushimantri kokate farmers due payment order property seizure shetkari helpline

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या उमराण येथील खासगी बाजारात अनेक शेतकऱ्यांनी आपले कांदा, टमाटे आणि इतर भाजीपाला विकला होता. मात्र विक्रीनंतर कोट्यवधी रुपयांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकरी वारंवार पैसे मागण्यासाठी व्यापाऱ्यांकडे गेले, तरीही त्यांच्याकडून वेळकाढूपणा व टाळाटाळ केली जात…

शिवराज सिंहांनी घेतला असा निर्णय कि थेट शास्त्रज्ञ थेट तुमच्या दारी यायला निघाले, वाचा सविस्तर

vikasit krushi sankalp abhiyan started know the details shetkari helpline

२९ मे ते १२ जून या कालावधीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ते स्वतः शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत. पंजाबमधील राजपुरा, पटियाला येथे आयोजित चौपालमध्ये…

खरीप हंगाम २०२५-२६ साठी १४ पिकांच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे

kharif 2025 26 msp hike farmers profit shetkari helpline

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस–सहा (२०२५–२६) साठी चौदा (१४) पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा आणि उत्पन्न वाढावे, हा सरकारचा मुख्य हेतू…

शेतकऱ्यांसाठी निर्णय : रेडी रेकनरच्या १% शुल्काऐवजी आता फक्त इतके रुपये

decision for farmers ready reckoner fee reduced from 1 percent to 500 rupees shetkari helpline

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये शेतीसंबंधातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार निश्चितच कमी होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन…

माती आणि पाणी असणार आता खुप, केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना कामाची…

watershed yatra started by central government of india shetkari helpline

५ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह यांनी वॉटरशेड यात्रेचा शुभारंभ केला. यामुळे अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासोबतच माती संवर्धन करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यावर सरकारचा भर आहे. राज्यात बहुतांश शेती कोरडवाहू आहे परंतु सरकारच्या धोरणांमुळे…

महाराष्ट्र सरकारचा या शेतकऱ्यांसाठी जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणेचा निर्णय

maharashtra government decision on amendment 1966 section 220 to provide relief to farmers shetkari helpline

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाद्वारे २ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवण्यासाठी दिलासा देणे, महसूल वसुलीसाठी अधिक सोयीस्कर पर्याय…

खतांच्या अनुदानावर केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा…

1002571966 1

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात खतांच्या किमतींमध्ये होणाऱ्या सततच्या चढ-उतारांमुळे भारतीय शेतकऱ्यांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारने खतांच्या अनुदानात वाढ…

आता सातबारा झाला बंद लगेच बनवा हे शेतकरी कार्ड, वाचा आणि फायदा घ्या…

1002556369 1

शेतकऱ्यांना डिजिटल क्रांतीकडे नेणारी अत्यंत महत्त्वपूर्ण ॲग्रीस्टॅक योजना आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी “युनिक आयडी फॉर फार्मर्स” प्रदान करते. ज्यामुळे त्यांना हमीभाव, पीक कर्ज, पीक विमा, इत्यादी शासकीय सुविधा सुलभपणे प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे…

वर्षाचा निरोप पावसाने होणार, राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

1002540934

राज्यातील थंडीच्या जोरदार लाटेमुळे नागरिक थंडीपासून बचाव करत असतानाच, हवामानात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये आकाश ढगाळलेले असून, महाराष्ट्राच्या हवामान विभागाने आगामी काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.…

सौर कुंपण करणार शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण, भारतातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा मानस

1002167813

गुजरातच्या गांधीनगरात झालेल्या रिइन्वेस्ट 2024 या कार्यक्रमादरम्यान जर्मन आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री स्वनिया शलत यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारामुळे सौर ऊर्जा आणि शेती या दोन क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवात होणार आहे. भारतातील एग्री विजय…

पीक कर्जासाठी सीबील स्कोअरची अट नाही, लादल्यास होणार…

fir action on banks for asking farmer cibil score

आज मुंबई येथे राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी राज्य सरकार आणि समितीच्या सदस्यांमध्ये विस्तृत चर्चा झाली आहे. 41 हजार 283 कोटी रुपयांच्या वार्षिक पट आराखड्यास सन 2024-25 साठी मान्यता देण्याचा निर्णय या 163व्या…

कृषी विभागाने केला निकृष्ट माल विक्री तक्रार क्रमांक जाहीर, लगेच पहा…

agriculture department complaint whatsapp number

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने आज शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाला लक्षात घेऊन निकृष्ट दर्जाच्या खते, बियाणे, कीटकनाशके जिथून मिळत आहेत त्यांची तक्रार करण्यासाठी तक्रार क्रमांक जाहीर केला आहे. या तक्रार क्रमांकावरून आपल्याला कृषी विभागाला थेट संपर्क करता येणार आहे. कृषी विभागाला…

सोयाबीनवर येणाऱ्या रोगराईला टाळण्यासाठी बीजप्रक्रिया मार्गदर्शन व माहिती

soyabeanseedtreatmentstepsguidebeforesowing

विदर्भामध्ये कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी तसेच मागील वर्षी चारकोल रॉट, शेंगेवरील करपा व पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड व रोग…

यावेळी कसा राहिल मान्सून? दुबार पेरणीची वेळ येईल का जाणून घ्या…

monsoon forecast 2024 by imd 1

Monsoon forecast 2024|पाऊस म्हटले की शेतकऱ्यांसाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या महिन्यांमध्ये लावण्यात येणारी अधिकतम पिके पावसावर निर्भर असतात. त्यानंतर येणारे महिने धरणाच्या, विहिरींच्या, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. परंतु या जलसाठ्यांमध्ये पाणी असण्यासाठी जून, जुलै,…

आता शेताच्या बांधावर लावावे लागतील इतकी झाडे, सरकारचा मोठा निर्णय…

5treesonfarmbordergovernmentdecision1

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ हा आता अतिशय धोकादायक मुद्दा बनला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जनामुळे मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याच प्रदूषणाने आता सरकारला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडले आहे. आजकाल जे मोठे…

हे नाही केले तर बैल होणार शर्यतीतून कायमचा बाहेर, वाचा काय करावे लागणार…

bailgadasharyatbullmusthaveeartagshetkarihlepline1

बैलगाडा शर्यतीला आता नुकतीच परवानगी मिळाली असताना हा खेळ पूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ह्या खेळावर अनेक रोजगार तसेच बैलांच्या जातींचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना 4 पैश्यांची मिळकत प्राप्त होते. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारे खेळल्या…

शेतकरी वाचवणार घरचे बियाणे वापरून तब्बल इतक्या कोटींचा खर्च, वाचा कसा?

famerswillsavethismuchmoneyonsowingshetkarihelpline1

आज आपण पाहतो कि जागतिक बाजाराच्या आवक-जावकांवर शेतमालाचे भाव ठरताना दिसून येतात. अश्यात शेतात लागणाऱ्या बियाण्यांचे भाव मात्र काही फारसे कमी-जास्त होताना आढळून येत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून हवामानात फार वेगळे बदल दिसून येत आहेत जसे कि पेरणीच्या काळात पाऊस…

राजाचं काय होणार आणि पीक कसे येईल, भेंडवळचं 371 व्या वर्षाचं भाकीत वाचा…

bhendwalprediction2024shetkarihelpline1

भेंडवळ घटमांडणी ही जगप्रसिद्ध अशी घटमांडणी असून देशाच्या राजापासून तर शेताच्या सर्जापर्यंतचे भाकीत दरवर्षी करताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे भाकीत 80 ते 90% खरे ठरते असे स्थानिकांचे म्हणणे आहे परंतु तुम्ही कधी याबाबत ऐकले होते का? तर चला मग…

काय आहे भेंडवळ घटमांडणी आणि येणाऱ्या वर्षाचे भाकीत कसे ठरते, जाणून घ्या!

bhendwalghatmandanishetkarihelpline1

भेंडवळ घटमांडणी ही गेल्या 371 वर्षांपासून भेंडवळ गावातील शेतात केली जात आहे. सदर परंपरा तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी 1650 वर्षाच्या नक्षत्र अभ्यासावरून सुरू केली होती जी आता त्यांच्या वंशजांनी म्हणजेच पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी देखील…

खतांचे दर वाढल्याची बातमी ठरली अफवा, शेतकरी विरोधी सरकार दाखवण्याचा होता प्रयत्न

fertilizerpricesincreasedfakenewsshetkarihelpline1

मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी खतांचे दर वाढले अश्या बातमीमुळे एकच खळबळ देशभर तसेच राज्यभर उडाली. त्यातच शेतकऱ्यांना आधीच शेतमाल भाव कमी मिळत असल्याच्या चर्चा असताना अजून एका अफवेने पेट घेतला. ही अफवा म्हणजे शेतकऱ्यांना सरकारद्वारे अनुदान तत्वावर खत उपलब्ध…