राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या संकटात सापडणाऱ्या बळीराजासाठी खरीप पीक विमा २०२६ अंतर्गत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नवीन नियमावली राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे. आगामी खरीप हंगाम २०२६ आणि रब्बी हंगाम २०२६-२७ या कालावधीकरिता ही योजना राज्यात नव्या, अत्यंत कडक आणि पारदर्शक अटींसह लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना पिकांचे मोठे नुकसान सोसावे लागू नये, हा या योजनेचा...