खूनचिठ्ठी: water shortage kharif 2026

“जिथे पाऊस नाही तिथे पीक सर्वेक्षण करा”; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या परिस्थितीची दखल घेत, आज मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या महसुली मंडळांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे आणि पिके करपून गेली आहेत, त्या सर्व ठिकाणी महसूल व कृषी विभागाने तातडीने पिकांचे पीक सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे...

No posts to display